solapur

विठ्ठल धाईंजे यांचे निधन

विठ्ठल धाईंजे यांचे निधन

संचार वृत्त अपडेट 

संग्रामनगर (प्रतिनिधी)
अकलूज येथील विठ्ठल मरिबा धाईंजे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते ७८ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष किरण धाईंजे यांचे ते वडील होते.विठ्ठल धाईंजे हे अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाचे म्हणून अकलूजमध्ये प्रसिद्ध होते.त्यांच्या अकस्मात निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button